यशवंतराव चव्हाण यांचे विचार Yashwantrao Chavan Quotes in marathi
![यशवंतराव चव्हाण यांचे विचार Yashwantrao Chavan Quotes in marathi 1 यशवंतराव चव्हाण](https://ngsvarwade.com/wp-content/uploads/2024/03/94al5nka.png)
पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ असणारच.
Yashwantrao Chavan
बुद्धी कितीही निर्मळ उदा,
शुद्ध असली तरी तारुण्यात ती मलीन बनतेच.
राज्य कोणत्या पक्षाचे आहे,
Yashwantrao Chavan
कोण चालवतो,
यापेक्षा ते कसे चालविले जाते,
याला फार महत्त्व आहे.
स्वातंत्र्याचा शोध हाच खरा
Yashwantrao Chavan
सत्याचा शोध असु शकतो.
याविषयी माझ्या मनात
तीळ मात्र शंका नाही.
वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा
Yashwantrao Chavan
मी तोच जाणतो की,
ज्यातून कार्याचा प्रभाव
निर्माण होऊ शकतो
अनुभव कोणताही असो,
Yashwantrao Chavan
तो कधीच व्यर्थ जात नाही.
अशी माझी धारणा आहे.
ते अनुभव गाठी बांधूनच
पुढे जात होतो.
गावात शिरून मोठमोठ्या हवेला पाहिल्या
Yashwantrao Chavan
तरी त्या गावची वेस विसरायची नाही.
ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवली आहे.